राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेचा शंखनाद; १५ लाख विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा!

राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेचा शंखनाद; १५ लाख विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा! मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी इयत्ता बारावीची परीक्षा आज, मंगळवार १० फेब्रुवारीपासून राज्यभरात उत्साहात सुरू होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या या…








