मोदी सरकारचे १२ वर्षे म्हणजे भारताच्या नव्या उभारणीचा सुवर्णकाळ’ : पालकमंत्री नितेश राणे

कणकवली:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी १२ वर्षांच्या कारकीर्दीचा लेखाजोखा मांडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कणकवली येथील प्रहार भवनात झालेल्या या परिषदेत बोलताना पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी मोदी सरकारच्या विविध निर्णयांचे आणि विकासकामांचे जोरदार समर्थन…








