Category सिंधुदुर्ग

शेतकऱ्यांचे तारणहार मोदी सरकार ! गणेश तात्या भेगडे , प्रदेशाध्यक्ष – किसान मोर्चा , महाराष्ट्र

किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी बैठक वेंगुर्ला मोदींच्या नेतृत्वाखाली देश सर्व दिशांनी प्रगती करत असताना या विकास यात्रेत सर्वसामान्य माणसाला महत्वाचे स्थान दिलेले आहे . मोदीजींच्या नेतृत्वाचे हे वैशिष्ट्य आहे की , त्यांच्या सर्व निर्णयांचा…

सोनुर्ली गावाच्या हद्दीत अनधिकृत रित्या क्रशर सुरू असून ते तात्काळ बंद करा ?अन्यथा 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत ध्वजस्तंभा जवळ उपोषण करणार! सोनुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक नाईक याच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावाच्या हद्दीत अनधिकृत रित्या क्रशर सुरू असून ते तात्काळ बंद करा अन्यथा 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत ध्वजस्तंभाजवळ उपोषण करण्याचा इशारा सोनुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक नाईक यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदाद्वारे दिला आहे.श्री नाईक यांनी जिल्हाधिकारी यांना…

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर याच्या निकालानंतर शिवसेनेच्या वतीने सिंधुदूर्ग जिल्ह्यात जल्लोष

सिंधुदूर्ग विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज ऐतिहासिक निर्णय जाहीर करताना खरी शिवसेना ही शिंदे गटाची असे जाहीर केले.त्याचबरोबर व्हीप च्या आधारावर आमदारांना पात्र ठरविण्याचा निकाल दिल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. फटाक्याची आतीषबाजी व एकमेकांना लाडू भरवत…

राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अबॅकस स्पर्धेत सावंतवाडी – वेंगुर्लेतील मुलांचे उज्ज्वल यश

स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरला ‘बेस्ट सेंटर’ अवॉर्ड सावंतवाडी नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अबॅकस स्पर्धेत सावंतवाडी – आणि वेंगुर्ला येथील स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या मुलांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. या स्पर्धेत देशभरातील सुमारे १५००० मुलांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता.…

माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यात रविवारी क्रिकेटचा मैत्रीपूर्ण सामना

सावंतवाडी माजी नगरसेवकांचे आयोजन सावंतवाडी सावंतवाडी येथील नगरपरिषद चे माजी नगरसेवक व सावंतवाडीतील पत्रकार यांच्यात हलक्या चेंडूचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना येथील स्वार हाॅस्पीटल च्या समोरील मैदानावर रविवारी १४ जानेवारीला सकाळी ०९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मैत्रीपूर्ण सामन्यात पत्रकार…

महाराष्ट्र राज्य एस. टी.कामगार(उ.बा.ठा) सेनेत इतर संघटनातील पदाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा जाहीर प्रवेश!

आबा सावंत यांची तालुकाप्रमुख तर अमित आडके यांची आगार अध्यक्षपदी निवड सावंतवाडी सावंतवाडी आगाराची महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची वार्षिक सर्वसाधारण बैठक आदिनारायण मंगल कार्यालय येथे संपन्न झाली , सदर बैठकीसाठी एस.टी. कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप दयानंद नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक…

शिरशिंगे गावातील राणेवाडी येथे श्री देव क्षेत्रपाल पिंपळेश्वर कलामंचचा उद्घाटन समारंभ संपन्न

शिरशिंगे गावाची ओळख हि सैनिकांचे गाव!! सौ. अर्चना घारे अध्यक्षा- कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सावंतवाडी शिरशिंगे गावातील राणेवाडी येथे विघ्नहर्ता कला क्रीडा मंडळ यांच्या पुढाकाराने श्री देव क्षेत्रपाल पिंपळेश्वर कलामंच बांधण्यात आले. या कलामंचाचे उद्घाटन सौ. अर्चना घारे…

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या अर्चनाताई घारे-परब यांचे सावंतवाडी तहसिलदारांना पत्र

सावंतवाडी : अवकाळी पावसाने कोकणातील नुकसान झालेल्या आंबा आणि काजूच्या बागांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा अर्चनाताई घारे-परब यांनी तहसिलदार यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. काल दिनांक ६ जानेवारी २०२४…

सावंतवाडी नगरपालिका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना जीवे मारण्याचा कट! पत्रकार परिषदेत बबन साळगावकर यांचा खळबळजनक गौप्यस्फोट!

सावंतवाडी ते आंबोली घाटरस्ता भ्रष्टाचार प्रकरणात उठविला आवाज ! सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण याची दखल घेणार का? सावंतवाडी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते आंबोली घाटरस्ता भ्रष्टाचार प्रकरणात आवाज उठविल्याच्या रागातून अधिकारी आणि ठेकेदारांच्या आंबोलीत झालेल्या एका हॉट मिक्स प्लांट संदर्भातील…

शिवचरित्रकार व हिंदवी परिवार महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिणेतील दिग्विजय’ या विषयावर व्याख्यानला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुमित्र सहयोग प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले होते आयोजन सावंतवाडी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली होती. या मोहिमेत दक्षिणेतील हिंदुंना दिलासा देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते. महाराष्ट्रातील राजा आपल्या रक्षणासाठी दक्षिणेत आल्याचा विश्वास तामिळ, तेलगू, आंध्रमधील हिंदुंमध्ये…