भाजपा सिंधुदुर्ग आयोजित ” प्रबुद्ध संमेलनात ” बोधगया : सत्य आणि विपर्यास पुस्तकाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते प्रकाशन

संविधान कधीच कोणीच बदलू शकत नाही : ॲड. संदीप जाधव यांचे कणकवली येथे प्रतिपादन “संविधान बदलणार, मनुचे राज्य येणार” असा भावनिक विषय घेऊन देशातील शोषित घटकांना विशेषतः बौद्धांना भडकविण्याचे प्रयत्न झालेत. परंतु बौद्ध व शोषित समाजाचे संविधानावर व्यापक प्रबोधन करून…








