मंत्री असताना महाराष्ट्राची सेवा केली आता कोकण विभागाची सेवा करणार!माजी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर

सावंतवाडी, दोनवेळा मंत्री म्हणून मी काम केल आहे. शिक्षणमंत्री असताना केलेल्या कामाच समाधान मला आहे. साईबाबा जे घडवतात ते चांगल्यासाठीच घडवतात. कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर याकडे अधिकच लक्ष देणं आवश्यक होते. त्यामुळे या विभागाची अधिकची सेवा घडावी अशी साईंची…








