Category प्रादेशिक

मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन! बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी-महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर

मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ : राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री.नितेश राणे यांनी मुंबई…

रेडी जि.प चे प्रीतेश राऊळ व रेडी प.स.च्या प्रीयांका घाटवळ यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार.

रेडी जि.प चे प्रीतेश राऊळ व रेडी प.स.च्या प्रीयांका घाटवळ यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार. वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जि.प चे विजयी उमेदवार प्रीतेश राऊळ व रेडी पं.स.च्या विजयी उमेदवार सौ. प्रीयांका घाटवळ यांचा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई…

निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलमध्ये उद्या ‘फुडी फ्युजन एक्सप्रेस’चा उत्साह!

निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलमध्ये उद्या ‘फुडी फ्युजन एक्सप्रेस’चा उत्साह! निरवडे: येथील संस्कार नॅशनल स्कूल (संचालन: दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी, ठाणे) यांच्या वतीने उद्या, शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘फुडी फ्युजन एक्सप्रेस’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय…

सिंधुदुर्गात पर्यटनविकासाला चालना; ५ स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गात पर्यटनविकासाला चालना; ५ स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी– मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई, दि. 13फेब्रुवारी 2026 सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसोबत स्थानिक रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने ५ स्टार हॉटेल उभारण्याबाबतचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला…

पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा*राज्य नियोजन समितीची झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा*राज्य नियोजन समितीची झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री तथा वित्त…

जाहिर आभार,जाहिर आभार, तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व जनतेचे आम्ही आभारी आहोत ! आपलाच संदीप गावडे (नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य तळवडे)

⭐जाहिर आभार,जाहिर आभार,⭐ 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷 तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व जनतेचे आम्ही आभारी आहोत ! आपला श्री संदीप गावडे (नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य तळवडे) 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबाबत कसलीच तोडजोड करणार नाही!, अवैध धंद्यांना आळा घालणार! :पालकमंत्री नितेश राणे. ;जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

६०० कोटींचा प्रारुप आराखडा, दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार!, सिंधुदुर्ग जिल्हा जलवाहतुकीने मुंबईशी जोडणार! ६०० कोटींचा प्रारुप आराखडा, दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार!, सिंधुदुर्ग जिल्हा जलवाहतुकीने मुंबईशी जोडणार! सिंधुदुर्गनगरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या…

​सावंतवाडी तालुका स्कूलच्या प्रांगणात नार्वेकर कुटुंबीयांतर्फे विंधन विहीर

​सावंतवाडी तालुका स्कूलच्या प्रांगणात नार्वेकर कुटुंबीयांतर्फे विंधन विहीर पाणीटंचाई दूर : पंचायत समिती प्रशासनासह स्थानिकांनी मानले आभार ​सावंतवाडी | प्रतिनिधी :शहरातील चितारआळी येथील सावंतवाडी तालुका स्कूलच्या प्रांगणात नार्वेकर कुटुंबीयांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विंधन विहीर (बोअरवेल) उपलब्ध करून देण्यात आली…

सावंतवाडी नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींची घोषणा; सुधीर आडीवरेकर आरोग्य, तर अँड अनिल निरवडेकर समाजकल्याण सभापती

सावंतवाडी दि.११: सावंतवाडी नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड आज जाहीर करण्यात आली. यामध्ये सुधीर आडीवरेकर यांची आरोग्य व क्रीडा सभापतीपदी, तर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची समाजकल्याण व ज्येष्ठ नागरिक कल्याण सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.नगराध्यक्षा व गटनेत्या युवराज्ञी श्रद्धाराजे…

कोकणच्या आंबा-काजू प्रश्नावर सरकार गंभीर; तात्काळ बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश”!पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घडवून आणली चर्चा

“*आंबा-काजू शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती *मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीचा मागविला अहवाल