Category मुंबई

भाजपच्या महापालिका यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

भाजपच्या महापालिका यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन मुंबई :राज्यात मुंबईसह बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. या यशानंतर राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची…

मोठी बातमी: १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पूर्ण करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

मोठी बातमी: १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पूर्ण करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश नवी दिल्ली: राज्यातील प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे…

विद्यार्थ्यांच्या यशामध्ये गुणांपेक्षा शिस्त, आदर आणि संस्कारांचे महत्त्व अधिक – ॲड. संतोष सावंत

विद्यार्थ्यांच्या यशामध्ये गुणांपेक्षा शिस्त, आदर आणि संस्कारांचे महत्त्व अधिक – ॲड. संतोष सावंतदेशभक्त शंकरराव गवाणकर कॉमर्स कॉलेजचा ‘संकल्प २०२६’ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; १५ वर्षांत ९०० हून अधिक विद्यार्थी घडले सावंतवाडी | प्रतिनिधी “जग बदलत आहे आणि तंत्रज्ञान प्रगत होत आहे,…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची एकजूट महाराष्ट्रासाठी आदर्श : सभापती प्रा. राम शिंदे

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची एकजूट महाराष्ट्रासाठी आदर्श : सभापती प्रा. राम शिंदे ‘दर्पण’ पुरस्काराचे नामांकरण राज्यस्तरावर करा! सिंधुदुर्ग | प्रतिनिधी :“सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने जपलेली एकजूट ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे. पत्रकारांमधील अशी एकता राज्यात अन्यत्र कुठेही पाहायला…

पत्रकारिता: लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि ‘दर्पण’कारांचा वारसा!बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन म्हणजेच ६ जानेवारी हा दिवस ‘पत्रकार दिन’

पत्रकारिता: लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि ‘दर्पण’कारांचा वारसा भारताच्या लोकशाहीत पत्रकारितेला ‘चौथा स्तंभ’ मानले जाते. या स्तंभाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात ज्यांनी रोवली, त्या बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन म्हणजेच ६ जानेवारी हा दिवस आपण ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा करतो.‘दर्पण’चा उगम आणि इतिहास६ जानेवारी…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर!’वैनतेयकार’ आदर्श पत्रकार पुरस्कार रूपेश हिराप तर मंगल नाईक-जोशी, अभय पंडीत, संतोष परब, भगवान शेलटे, हेमंत काळसेकर यांची ही पुरस्कारांसाठी निवड

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार आज पुरस्कार निवड समितीने जाहीर केले. यामध्ये वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक सकाळचे पत्रकार रूपेश हिराप यांना जाहीर करण्यात आला. याशिवाय माजी आमदार व जेष्ठ…

राणे पुरून उरतात, आम्हाला संपवणं सोप्पं नाही’; कणकवलीतील मेळाव्यात नारायण राणेंचा विरोधकांना इशारा

‘राणे पुरून उरतात, आम्हाला संपवणं सोप्पं नाही’; कणकवलीतील मेळाव्यात नारायण राणेंचा विरोधकांना इशारा कणकवली:“भाजप हा माझ्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे. मी श्रीमंत घरात जन्माला आलो नाही, पण जगेन तर स्वाभिमानानेच. आजवर अनेक पदे ईश्वराच्या कृपेने मिळाली, पण कधीही पदाचा गैरवापर…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवार ४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवार ४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे – रविवार…

समुद्राशी झुंज देणाऱ्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला मिळणार नवी उभारी !पालकमंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा,खासदार नारायण राणे यांचा पत्र व्यवहार

समुद्राशी झुंज देणाऱ्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला मिळणार नवी उभारी ! तटबंदीच्या संवर्धनासाठी ८६ लक्ष रुपयांच्या निधीस मान्यता. पालकमंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा,खासदार नारायण राणे यांचा पत्र व्यवहार सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक…

ध्येय निश्चिती आणि चिकाटीच यशाचा खरा मार्ग; उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदूर्ग विजय काळे यांचे प्रतिपादन

ध्येय निश्चिती आणि चिकाटीच यशाचा खरा मार्ग; उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदूर्ग विजय काळे यांचे प्रतिपादन तळवडे येथील श्री जनता विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न तळवडे (प्रतिनिधी): “आपले करिअर हे शालेय जीवनापासूनच घडायला सुरुवात होते. विज्ञानासारखे विषय…