देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी युवा पिढीचे हात बळकट करण्याची गरज शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर

भोसले नॉलेज सिटी सावंतवाडी येते आयोजित चाय पे चर्चा कार्यक्रमात व्यक्त केले मत आताच्या युवा पिढीकडे “टॅलेंट”भरपूर सावंतवाडी आत्ताच्या युवा पिढीकडे “टॅलेंट” खूप आहे. त्यामुळे देशालाआत्मनिर्भर करण्यासाठी युवा पिढीचे हात बळकट करण्याची गरज आहे,असे मत भोसले नॉलेज सिटी सावंतवाडी येथे…







